या १८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी व अतिवृष्टी नुकसान भरपाई, यादीत नाव पहा

या १८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी व अतिवृष्टी नुकसान भरपाई, यादीत नाव पहा

राज्य सरकारनं अवकाळी व अतिवृष्टी नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २० सप्टेंबर रोजी तीन शासन निर्णय प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये एकूण १८ जिल्ह्यांसाठी अवकाळी व अतिवृष्टी मदत निधी देण्यात येणार आहे. यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपुर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, गोंदिया, लातूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे. … Read more